‘भारत जोडो’च्या वादळाचे महाराष्ट्रात मनःपूर्वक स्वागत

'सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे' असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.

  • Reading time:1 mins read

महापालिका निवडणुकांमध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न प्राधान्याचा बनावा यासाठीची धडपड

सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न पत्रकार म्हणून लिखाणातून मांडताना तसेच एक कार्यकर्ता म्हणून त्याबाबत भांडताना अनेक अनुभव, गोष्टी, घटना, किस्से निसटून जात आहेत. ते सगळंच बातमीमध्ये बांधण्यात तोच तोचपणा येतोय. त्यामुळे डायरी लिखाणातून एका वेगळ्या प्रकारे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न महापालिका निवडणुका संपेपर्यंत करणार आहे.

  • Reading time:2 mins read

महाराष्ट्रात भाजपचा सत्तालोलुप हव्यास अखेर उघड – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

भाजप नेतृत्व महाराष्ट्राची स्थिरता व प्रगतीत खीळ घालून, राज्यास अनेक वर्षे मागे खेचण्याचेच पाप करत आहे, याचा खरेतर बंडखोरांनी बोध घ्यायला हवा असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

  • Reading time:1 mins read

गुजरात-आसाममध्ये मांडलाय बाजार ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ : काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी

महाराष्ट्रात घटनात्मकरित्या स्थापन करण्यात आलेल्या मविआ सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करून ही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजप कडून आता गुजरात व आसाम या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी-विक्रीचा घाट’ घातला जात आहे असा थेट आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load