संविधान वाचवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेचे प्रयोजन
लोकशाहीरूपी प्रजासत्ताक भारतात देशवासीयांसाठी यात्रेचे प्रायोजन का करण्यात आले, हे आता जनता चांगल्या प्रकारे समजू लागल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानेच, भारत तोडावयास निघालेले खोटेपणाचे महामेरू साहजिकच गप्प कसे बसणार हे देखील ओघानेच आले.
इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ होण्यासाठी यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक
'गांधी जाणूयात, पुणे'चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले.
जीवनावश्यक वस्तूंवरील केंद्राच्या जीएसटी विरोधी संघर्षात काँग्रेस व्यापारी वर्गासोबत : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
विना ‘सत्यमेव जयते’ अशोक स्तंभ राष्ट्रीय मानचिन्ह कसे…? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी
संविधानिक मुल्ये व संकेतांची पायमल्ली करणारी खेदजनक घटना असल्याची टिका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
महाराष्ट्रात भाजपचा सत्तालोलुप हव्यास अखेर उघड – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
भाजप नेतृत्व महाराष्ट्राची स्थिरता व प्रगतीत खीळ घालून, राज्यास अनेक वर्षे मागे खेचण्याचेच पाप करत आहे, याचा खरेतर बंडखोरांनी बोध घ्यायला हवा असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
गुजरात-आसाममध्ये मांडलाय बाजार ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ : काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी
महाराष्ट्रात घटनात्मकरित्या स्थापन करण्यात आलेल्या मविआ सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करून ही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजप कडून आता गुजरात व आसाम या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी-विक्रीचा घाट’ घातला जात आहे असा थेट आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष ‘राष्ट्रवादी’ पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज, म्हणजे १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करत पुढील प्रवासाचा निर्धार करण्याचा क्षण असतो.
काँग्रेसप्रणित काळातील हरितक्रांतीमुळेच आजची निर्यातवाढ
स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर भारतीय शेती भरकटलेली, गोंधळलेली, दिशाहीन व धोरणशून्य होती. मान्सूनच्या लहरीपणावर शेतीचा जुगार चालायचा. त्यावेळच्या जेमतेम ४० कोटींच्या आतील लोकसंख्येची पोटापाण्याची गरज भागविता येणेही कठीण ठरावे इतकेच अन्नधान्य उत्पादन होते. भारतास अमेरीकेकडून लाल मिलो मागवावा लागत होता.
एकनाथ ढोले यांची आम आदमी पक्षाच्या शहर संघटक पदी नियुक्ती
शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष, माजी विभागप्रमुख एकनाथ ढोले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपच्या शहर संघटक पदी त्यांची निवड करून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे.
धार्मिक उन्माद निर्माण करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा
आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह - अखंडीत केले आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी पुरेपूर आहे. तरी धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा पोरकटपणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल.