हा प्रवास किलोमीटरमध्ये मोजता येणारा नाही. कारण त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात दाखल व्हायला अनेक पिढ्या जाव्या लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील मेळघाटच्या अति दुर्गम भागातील २२ कोरकू आदिवासी विद्यार्थी एका महत्त्वाकांक्षी शिक्षण यात्रेनिमित्त पुण्यात दाखल झाले आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हे विद्यार्थी ट्रेनमध्ये चढले आहेत तसेच अनेक जिल्ह्यांचा सीमा ओलांडत पुण्यात आले आहेत.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load