गुजरात-आसाममध्ये मांडलाय बाजार ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ : काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी

महाराष्ट्रात घटनात्मकरित्या स्थापन करण्यात आलेल्या मविआ सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करून ही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजप कडून आता गुजरात व आसाम या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी-विक्रीचा घाट’ घातला जात आहे असा थेट आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load