आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला आताशेवटची मुदत : डॉ. बाबा आढाव

राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने क्रांती सप्ताह जन की बात : 'हर घर तिरंगा, हर घर संविधान' अभियान राबवला जात आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर सेंट्रल बिल्डिंग येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load