चला, आपण बोलूयात. किमान कुलगुरूंच्या भल्याबुऱ्या इतिहासाचे मूक साक्षीदार होणे टाळूयात
मागच्या आठवड्यात एका विभागात गेलो होतो. तिथे एक प्राध्यापिका भेटल्या. सहज विद्यापीठात काय चालले आहे, याचा विषय निघाला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "दीपक खर सांगू, गेले 5 वर्षे कुलगुरू सर खुर्चीवर बसले की खुर्ची त्यांच्यावर बसली, हेच समजले नाही"