Leave a Reply

व्हीआयपी कल्चर त्रासदायक नव्हे तर जीवघेणे ठरतंय

शहरातून तुमचा ताफा जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केळकर चौकात ॲम्बुलन्स अडवल्या गेल्याचे वृत्त आज दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहे.

  • Reading time:1 mins read

मुस्कानच्या तर्कशुद्ध मांडणीने सगळ्यांनाच भारावून टाकले

दीपक जाधव मासिक पाळीच्या विषयावर आम्ही नाटकाचा अर्धा भाग सादर केला आणि नाटक फ्रिज अवस्थेत थांबले...आता प्रेक्षकांनी उठून येऊन उरलेले नाटक पूर्ण करणे अपेक्षित होते. अवघे 12 ते 13 वर्षांचे वय असलेली मुस्कान मोठ्या आत्मविश्वासाने ती पुढे आली. मासिक पाळीच्या विषयावर मुद्दा क्रमांक 1, 2 , 3 अशी अगदी जबरदस्त…

  • Reading time:1 mins read

आंदोलन आणि लढ्यातून काय साध्य होत? असे प्रश्न, आज मोठ्या प्रमाणात व मुद्दामहून विचारले जातात त्यांनी श्रमिक जनतेचे असे छोटे-छोटे संविधानिक मार्गाचे लढे व त्यातून मिळवलेल यश जरूर समजून घ्यावे

या भागात ही रुग्णवाहिका किती गरजेची होती हे अजून जास्त तीव्रपणे जाणवले. ते करत असलेले काम याचे कौतुक ही केले. त्यांना एक पुस्तक भेट द्यावे असे वाटले पण सोबत यावेळी पुस्तक नव्हते.

  • Reading time:1 mins read

नाटक सादरीकरणानंतर महिलांना अश्रू अनावर

दीपक जाधव पुणे : शोषितांचे नाटक (Theatre of the oppressed) म्हणजे अभिनयात कुशल लोकांऐवजी सामान्य माणसांनी केलेले नाटक. आमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आम्हीच आमच्या नाटकातून मांडू आणि त्याची अंमलबजावणी करू असा संदेश देणारे हे माध्यम. पुण्याच्या इंदिरा वसाहत मध्ये आज याचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास…

  • Reading time:1 mins read

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू

बुरखा, हिजाब, मटण, हलाल, झटका, अजान, भोंगा हे सगळे विषय त्यांच्या फायद्याचे आणि राजकीय जमिनीच्या मशागतीस उपयुक्त असे आहेत. कुठेही हे विषय निघाले तर त्या विषयाची धग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. हे या चित्रपटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले.

  • Reading time:2 mins read

मैं नहीं हूँ मोहन दास , मैंने कभी कहीं से  बी.ए. पास नहीं किया ।

दोस्तों ! मैं हिंदी की एक कहानी ' मोहन दास'  पर अपना दृष्टिकोण आपके सामने रखना चाहता हूँ। वैसे रचनाकार अपनी रचना में हर एक बात का संयोजन बहुत सोच-समझकर करता है और शीर्षक का कुछ ज्यादा ही; अतः आप ही कहानी पढ़कर तय कीजिएगा कि लेखक ने  कहानी के नायक का नाम 'मोहन दास' ही क्यों चुना है ? क्या इस कहानी का  कोई संबंध गाँधी जी या गाँधीवाद से भी बनता है ?

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load