तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण टोकदार प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."