मूल्यात्मक राजकारणाचा चांगला पायंडा या पुरस्काराने घालून दिला आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे न. म. जोशी यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना पुरस्कार दिला गेला आहे. ही एक संवादाची चांगली प्रक्रिया असून ती निरंतर सुरू रहावी. मुल्यात्मक राजकारण कसे असावे याचा हा एक चांगला पायंडा यानिमित्ताने घालून दिला आहे.