धार्मिक उन्माद निर्माण करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा

आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह - अखंडीत केले आहेत.  त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी पुरेपूर आहे. तरी धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा पोरकटपणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल.

  • Reading time:1 mins read

End of content

No more pages to load