राहुल गांधींनी जाणून घेतले सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न

कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा जशी पुढे सरकत आहे तशी ती अधिकाधिक प्रभावी होत चालली आहे. केवळ या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून नाही तर यात्रेत घडत असलेल्या संवाद प्रक्रिया आणि विचारमंथनामुळे ती महत्त्वाची बनत आहे.

  • Reading time:1 mins read

‘भारत जोडो’च्या वादळाचे महाराष्ट्रात मनःपूर्वक स्वागत

'सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे' असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.

  • Reading time:1 mins read

संविधान वाचवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेचे प्रयोजन

लोकशाहीरूपी प्रजासत्ताक भारतात देशवासीयांसाठी यात्रेचे प्रायोजन का करण्यात आले, हे आता जनता चांगल्या प्रकारे समजू लागल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानेच, भारत तोडावयास निघालेले खोटेपणाचे महामेरू साहजिकच गप्प कसे बसणार हे देखील ओघानेच आले.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load